शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? गाय,म्हैस किंवा इतर जनावरांच्या विष्ठेपासून तयार झालेला खत म्हणजेच शेणखत होय. या शेणखतामध्ये असे विशिष्ट गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची व मातीची सुपीकता सुधारते. रासायनिक खतांपेक्षा शेणखत हे फार प्रभावी तसेच दुष्परिणाम मुक्त असतं. रासायनिक खतामुळे आपल्या शेतातील काही येऊन उपयुक्त बॅक्टेरिया बुरशी […]
सेंद्रिय शेती म्हणजे काय? फायदे, तोटे, अनुदान, बाजारपेठ जाणून घ्या विस्तृत माहिती.

सेंद्रिय शेती म्हणजे काय? सध्याच्या परिस्थितीमध्ये शेती या क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा तसेच रासायनिक कीटनाशकांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या रासायनिक घटकांच्या वापरामुळे मातीची सुपीकता कमी होत आहे. तसेच पाण्याचेही प्रदूषण होत आहे. आणि या कारणामुळेच मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या समस्यांची निवारण करण्यासाठी एक शाश्वत असा शेती पर्याय म्हणजेच सेंद्रिय शेती […]